शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी खुर्चीला घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:52 PM

जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यासाठी जायकवाडी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी दुपारी १२़३० वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता न भेटल्याने संतप्त शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़पूर्णा तालुक्यातील दगडवाडी, वझूर शिवारातील शेतकºयांना जायकवाडीच्या कालव्याचे पाणी मिळाले नाही़ या शिवारात कालव्याची बी-६८ क्रमांकाची वितरिका आहे़ येथील शेतकºयांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाला वारंवार कळवूनही पाणी मिळाले नाही़ त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतकरी कार्यालयात दाखल झाले़ कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर हे कार्यालयात उपस्थित नव्हते़ शेतकºयांनी दुपारी १२़३० वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली; परंतु, सलगरकर शेतकºयांचे म्हणणे ऐकण्यासाठी आले नाहीत़ दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास या शेतकºयांनी कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून आपला रोष व्यक्त केला़ दरम्यान, हे आंदोलन सुरू असतानाच कार्यकारी अभियंता सलगरकर कार्यालयात दाखल झाले; परंतु, संतप्त शेतकºयांनी त्यांच्याशी चर्चा करण्यासही नकार दिला़आंदोलनानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून, शेतकºयांना अपमानित करणारे कार्यकारी अभियंता सलगरकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे़ निवेदनावर बबनराव पवार, तय्यब खान पठाण, सुदाम वाघमारे, माणिकराव वाघमारे, हरिचंद्र वाघमारे, यशवंत पवार, गोडाजी वाघमारे, जायकोबा गलांडे, प्रभाकर पारडकर आदींची नावे आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलनWaterपाणी