मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला सोनपेठ शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ सोनपेठ नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या गाडीवर शिवाजी चौकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा अपवाद वगळता बंद शांतेत पार पडला़ ...
महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला ३४ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट वनविभागाला पूर्ण करावयाचे आहे. २४ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये २५ लाख वृक्षांचे रोपण झाल्याची माहिती विभागी ...
औरंगाबाद येथील मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ सकाळपासूनच बाजारपेठेतील एकही दुकान उघडले नाही़ संपूर्ण जिल्हाभरात कडकडीत बंद पाळून राज्य शासनाचा निषेध नोंदविण ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सकल समाज बांधवांच्या वतीने सोमवारी बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र बंद असल्याने सलग दुसऱ्या दिवशी शहरात बंद होता. ...
आषाढी एकादशीनिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सोमवारी शहरातून काढलेल्या बालगोपाळांच्या दिंडीत विविध शाळांमधील चिमुकले विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने शहर दुमदुमून गेले. ...
भाऊसाहेब फुुंडकर फळ लागवड योजना २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राबविण्यात येत आहे़ फळबागांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदान देण्यात येणार आहे़ त्यासाठी परभणी जिल्ह्याला २ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ ...
राजकीय पक्षांकडून युवकांचा केवळ वापर करून घेतला जात आहे़ त्यामुळे युवकांनी हे ओळखले पाहिजे़ महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी युवकांनी मनसेत दाखल व्हावे़ योग्य कार्यकर्त्याची दृष्टी पाहून त्याला निश्चित संधी दिली जाईल, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष र ...