शहर परिसरातील खानापूर शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बनावट खत व शेती उपयोगी औषधींचा साठा जप्त करण्याची कारवाई केली असली तरी ज्या कृषी विभागावर हा सर्व प्रकार रोखण्याची जबाबदारी आहे तो कृषी विभाग चक्क साखर झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ या स ...
वाळूघाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून १ कोटी रुपयांची रक्कम ग्रामपंचायतींना मिळणार असून, राज्य शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींना फायदा होणार आहे. ...
राज्याच्या आॅनलाईन पोर्टलवर स्पेस कमी असल्याने पंधरा दिवसांपासून बंद पडलेले सातबाराचे पोर्टल शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या तात्पुरत्या उपाययोजनेमुळे आॅनलाईन पोर्टलची गतीही वाढली असून, शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत. ...
परभणी आणि जिंतूर तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करुन ८ बस फोडल्याची घटना २० जुलै रोजी घडली. खानापूर फाटा येथे हिंगोली आगाराची एम.एच.२०, बी.एल.२३१८ या बसवर १० ते १२ जणांनी दगडफेक केली. यामध्ये बसचे २५ हजारांचे नुकसान झाले. चार ते पाच प्रवाशांनाही ...
शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर सुरू असलेल्या बनावट खत व औषधींच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. ...
मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात परळी येथे बुधवारी ठोक मोर्चानंतर धरणे आंदोलन सुरु आहे. आरक्षण व इतर मागण्यांसाठी या आंदोलकांना पाठिंबा दर्शवत आज सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. ...