लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ ( परभणी ) : मागील खरीप हंगामात तालुक्यातील कापूस पिकावर शेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील १ हजार ...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणी हादगाव येथील ४९ व्या वितरिकेला ८ आॅक्टोबर रोजी सोडण्यात आले. विशेष म्हणजे पाणी सोडण्यासंदर्भात येथील शेतकरी आक्रमक झाले होते. ...
पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आ ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाºया निधीतून लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत उपलब्ध होणाºया निधीतून करण्यात येणाºया ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा कामांच्या मंजुरीतील जि़प़ पदाधिकाºयांचा हस्तक्षेप संपुष्टात आला असून आता या निधीतून तीन यंत्रणांमार् ...
जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने व परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणी राहिले आहे़ परिणामी या जलसाठ्यातून पिण्यासाठी पाणी घेणाऱ्या शेकडो गावांवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होणार आहे़ या निमित्ताने दुष् ...
यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार ...
जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या २४ कि.मी. कालव्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हा कालवा दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. ...