ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
जिल्ह्यात भर पावसाळ्यात पुरेसा पाऊस न बरसल्याने आॅक्टोबर महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे़ ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून गणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा पालम तालुक्यात चांगलाच बोजवारा उडाला आहे़ सहा महिने संपले तरीही कामांची देयके निघत नसल्याने गुत्तेदार व कृषी विभागातील अधिकारी यांच्यातील वाद चव्ह ...
कृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु, जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडिक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या ...
ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. या मारहाणीत १० जण जखमी झाले आहेत. ...
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना चनादाळ व उडीददाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्याला १२५ मे.टन चनादाळ उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरीब नागरिकांसाठी अल् ...
मागील वर्षीच्या टंचाई काळात अधिग्रहित केलेल्या जलस्त्रोतांची देयके प्रशासकीयस्तरावरील निष्काळजीपणामुळेच रखडली असल्याची बाब स्पष्ट झाली असून या प्रकरणात आता तरी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिपूर्ण अहवाल सादर करुन रखडलेली देयके अदा करावीत, अ ...
येथून जवळच असलेल्या मुडा येथील एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे सोयाबीन जळाल्याची घटना १८ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील अतिक्रमण काढण्यासंदर्भात बलसा ग्रा.पं.ने पाठविलेल्या नोटिसीच्या अनुषंगाने न्यायालयाने लेखी म्हणणे मांडण्यासाठी बलसा ग्रामपंचातीचे सरपंच व ग्रामसेवकाला नोटीस पाठविली आहे, अशी माहिती दिलावरसिंग जुन्नी यांनी दिली. ...
पावसाने ताण दिल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ...
शहरासह तालुक्यात २०० पेक्षा जास्त ठिकाणी अवैध देशी व हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत आहे. तर ठिकठिकाणी कल्याण-मुंबई नावाचा जुगार, क्लब व अवैध लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत. या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. ...