ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते तेच कळत नाही. देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली ...
शहरातील वीज खांबावर एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट एका एजन्सीने घेतले असून येत्या दोन महिन्यामध्ये ११ हजार ३०० खांबावर दिवे बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. ...
लाखो रुपयांचा खर्च करून एकीकडे स्वच्छतेच्या योजना राबवित स्वच्छतेचा संदेश जिल्हाभर पोहचविणाऱ्या प्रशासनातील कार्यालयीन इमारतींचीच दुरवस्था झाली आहे़ येथील प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात धूळ, जाळे, जळमटे झाल्याने स्वच्छतेचा संदेश नेमका कोणासाठी? अस ...
ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प पाणीसाठा असताना येलदरीसह तालुक्यातील ७० पेक्षा जास्त तलावांतून अवैध पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...
महावितरण कंपनीकडून दोन महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असून, रोहीत्र व कृषी पंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
विजेच्या तारांमध्ये स्पार्किंग होऊन पिकांचे नुकसान होत असल्याच्या घटना जिल्ह्यात होत आहेत़ दोन दिवसांमध्ये दोन ठिकाणी या घटना घडल्या असून, शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे़ ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्य ...
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्य ...
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने यावर्षी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नसून पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करताना सिद्धेश्वर, मासोळी, मुळी बंधाऱ्याच्या मृतसाठ्यातील पाणीही वापरावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुनच आगामी काळातील दु ...