तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़ ...
एचआयव्ही बाधित अनाथ मुुलांच्या मूलभूत प्रश्नांवर जनजागरण करीत येथील डॉ.पवन चांडक यांनी पुणे- अष्टविनायक-पुणे अशी ७०० कि.मी. अंतराची सायकलवारी कोणत्याही बॅकअप्शिवाय पूर्ण केली आहे. ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरु करण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने सुमारे १०० हून अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने टँकरधारकांकडून निविदा मागविल ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली. ...
शेतकरी संपूर्ण विश्वाला धान्य पुरवठा करुन प्रत्येकाची भूक भागवितो. स्वत: मेहनत करुन धान्य पिकवितो. तो शेतकरी सर्व व्यवस्थांमधील महत्त्वाचा दुवा असून त्या शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी प्रथमस्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्रमणाचार्य विशुद्धसागर महाराज यां ...