ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले. ...
शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २ ...
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील फक्त ८ गावांच्या विकासासाठी तब्बल २५ कोटी ५७ लाख ९० हजार ७६० रुपयांचा आराखडा मंजूर करुनही या संदर्भातील कामे होत नसल्याने आराखड्यात बदल करुन तो १२ कोटी १८ लाख ८१ हजार रुपयांचा करण्यात आला. ...
सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस दलातील ५४ अधिकारी- कर्मचाºयांचा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ...
हात मदतीचा संकल्प राष्ट्र उभारणीचा निर्धार करणाºया परभणी येथील मित्र परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनी गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिर परिसरातील आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या कुटुंबाला शिक्षण, आरोग्य व रोजगाराचा आधार देत जगण्याचे बळ दिले़ ...
जिल्हा नियोजन विभागात फर्निचर तयार काम सुरू असल्याने या विभागाच्या समोरच असलेल्या मानव विकास मिशन कार्यालयात नियोजन विभागाचे बस्तान मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विभागातील जुनी कागदपत्रे समोरच्याच पॅसेजमध्ये ठेवण्यात आली आहेत. ...