अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर मोठ मोठे झाडे उगवली आहे़ त्याचबरोबरच धरणाची माती ढासळू नये म्हणून लावण्यात आलेले दगडही गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहेत़ त्यामुळे भविष्यात हे धरण शंभर टक्के भरले तर मातीच् ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वरील आयटीसी सागर चौपालजवळ कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मार्च रोजी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास घडली़ ...
शहरातील रेल्वेस्थानकावर १० फूट रुंदीचा नवीन पादचारी पूल मंजूर झाला असून, या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशा सूचना दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक गजानन मल्ल्या यांनी येथे दिली. ...
तालुक्यातील पेडगाव येथील कै. हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अनाधिकृत व्यक्ती थांबून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी केंद्र संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिले आह ...
येथील जिंतूररोडवरील वुडस् या फर्निचरच्या दुकानास आग लागल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आणली. ...
जिल्ह्यातील दुष्काळ दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करीत असून यावर्षी माणसांबरोबरच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात ओला चारा संपल्याने कडब्याला मागणी वाढली असून कडब्याचे भाव चार हजार रुपये शेकडा झाले आहेत. परिणामी महागामोलाचा च ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना ...