म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे व वझर परिसरातील १६ गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत. परिणामी या गावात दळणासह पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. ...
तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र त ...
शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्र ...
येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़ ...
जमीन, घर खरेदी करण्यासाठी घ्यावयाच्या मुद्रांक विक्रीतून मागील आर्थिक वर्षांत ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २८१ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी मुद्रांकाच्या खरेदी-विक्रीवर कुठलाह ...
जिंतूर तालुक्यातील पिंप्री येथे सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावरील गोठ्यास आग लागून दोन म्हशींसह शेती आवजारे जळून खाक झाल्याची घटना घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे़ ...