विमा कंपनीने तांत्रिक कारण सांगून परभणी तालुक्यातील ५६ गावांतील ३ हजार ७०० शेतकऱ्यांना नाकारलेला विमा शिवसेनेच्या मुंबईतील मोर्चामुळे पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्याबाबतचे लेखी आश्वासन भारती एक्सा कंपनीने दिले असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील या ...
पैसे भरुनही वीज जोडणीसाठी प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ६६३ कृषीपंपधारकांना उच्चदाब प्रणाली योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात येणार आहे; परंतु, सप्टेंबर २०१८ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर १० महिन्यात केवळ ५५८ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़ ...
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भिज पावसाला सुरुवात झाली असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढून काही प्रमाणात पाणी समस्येपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
डॉक्टरांनी रुग्णांच्या शरीरात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना व्यवस्थित समजून घ्याव्यात आणि वेदनाशामक औषधांचा आवश्यक तिथेच वापर करावा. तसेच वेदनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे आवाहन डॉ. गिरीष वेलणकर यांनी केले. ...
राज्यात इतर ठिकाणी धो धो पाऊस पडत असताना पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पूर्णा नदीवरील खडकपूर्णा, येलदरी व सिद्धेश्वर हे तिन्ही धरणे आजमितीस ज्योत्याखाली आहेत़ त्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळवाडा ...
शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. ...
घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
सोमवारी दिवसभर जिल्ह्यात रिमझीम पाऊस झाला. दिवसभरात एकाही वेळा पावसाचा जोर वाढला नसला तरी ढगाळ वातावरण आणि रिझमीम पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. ...
जिल्ह्यातील बँकांनी २६ जुलैपर्यंत केवळ ३४ हजार ५४७ शेतकऱ्यांना आतापर्यंत १७७ कोटी ५८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले असून, खरीपाचा हंगाम संपत आला तरी कर्जवाटपाचे उद्दीष्ट १३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढत नसल्याने बँकांची उदासिनता दिसून येत आहे. ...