आगामी दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण विभागातच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षण विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभागाने दोन वेगवेगळे पत्रके काढून शिक्षकांना सुट्यांची माहिती दिल्याने नेमक्या दिवाळीच्या सुट्या किती तारखेपर्यंत असा प्रश्न आत ...
१३ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी ६ वाजता थांबली आहे़ शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने चारही मतदारसंघात उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढली़ या रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांनी म ...
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध ६० गुन्ह्यांची नोंद केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व पोलीस अधीक्षक कृष्ण ...
जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही परवानगी न घेता परभणी ते गंगाखेड या राष्टÑीय महामार्गासाठी सर्रास जायकवाडी कालव्याच्या परिसरातील हजारो ब्रास मुरुम वापरला जात असून, शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात असताना अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
महानगरपालिकेच्या नागरी हिवताप विभागाने दीड महिन्याच्या काळात केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यू संशयित तापीने ग्रासलेल्या ७० रुग्णांची माहिती प्राप्त झाली असून, या परिसरातील एकूण १५३ जणांचे रक्तजल नमुने सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ए ...
आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला. ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील जलतरणिकेच्या संरक्षक भिंतीवर ठेवलेल्या बॅग विषयी संशय वाढल्याने पोलिसांनी श्वानाच्या सहाय्याने शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एक चादर आढळली. त्यामुळे नागरिकांनी ...
जिंतूर विधानसभा मतदारसंघात मतदान तीन दिवसांवर येऊन ठेपले असून प्रचार शिगेला पोहचला असतानाच निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी १७ आॅक्टोबर रोजी रात्री राजकीय पक्षांच्या जेवणावळी आणि विना परवानगी चालणाऱ्या कला केंद्रावर छापे टाकले. तसेच अवैध दा ...