वॉर्ड क्रमांक १५ मध्ये निवडून दिलेले नगरसेवक नवीन दरवाढीबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे तोंडावर काळी पट्टी बांधून मनपासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ...
राज्य शासनाने २०१० नंतर बंद केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर जिल्ह्यात ५५९ शिक्षकांची परस्पर भरती झाल्याची बाब समोर आली असून ही अनियमितता समोर येऊ नये म्हणूनच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील १ जानेवारी २०१५ पूर्वीचे महत्वपूर्ण दस्तावेज गायब केल ...
येथील ऊरुसात भाविकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना वाढत आहेत. बुधवारी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु उशिरापर्यंत सुरु होती. ...
नळजोडणीसाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ११ हजार रुपयांच्या दरांना शहरातून आता विरोध वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेटसमोर ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू केली. ...
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेतून देण्यात येणाऱ्या नळ जोडणीच्या दरासंदर्भात जनभावनेचा आदर करण्यात येणार असून या संदर्भात मनपा सदस्य, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
संजिवनी मित्र मंडळाच्या वतीने ७ ते ११ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात राज्यभरातून १७० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलमधून तीन कोटींची उलाढाल झाली आहे. यामुळे या कृषी महोत्सवाला पाचही दिवस शेतकऱ्या ...
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. ...