शेतकºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ५ मार्च रोजी दुपारी ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता़ तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होऊन आं ...
शहराच्या विकासाचा डोलारा ज्या कराच्या वसुलीवर अवलंबून आहे, त्या मालमत्ता कराची ६५ कोटी रुपयांची थकबाकी शहरवासियांकडे असून ही थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महानरगपालिका प्रशासनासमोर आहे. यासाठी मनपाने वसुली पथकांची स्थापना केली असून, कार्यालयीन वेळेतही ...
येथील महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून, नवीन आर्थिक स्त्रोत निर्माण होत नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला आहे़ सद्यस्थितीत महानगरपालिकेवर ७८ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज असून, ही कर्जफेड करून विकास कामे राबविताना प्रशासनाला तारेवरची कसर ...
बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे़ समाजात स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजामाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज परिवर्तनाची मोठी कामे केली़ महिशासूर दैत्याचा वध करणाºया देवीनेही बांगड्याच घातल्या होत्या़ त्यामुळे बांगड्यांना कमी लेखू नक ...