विलास चव्हाण, परभणी खरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़ ...
मोहन बोराडे, सेलू सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नसल्याने चिंता व्यक्त होत आहे़ ...
दैठणा : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पाऊस झाला नसल्याने शेतकरी त्रस्त असून शनिवारी येथील गावकऱ्यांनी दहा कि.मी. पायीदिंडी काढून देवाला पावसाचे साकडे घातले. ...
सोनपेठ : राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून १ लाख रुपये बिनव्याजी व ३ लाख रुपयांपर्यंत या कर्जाला ६ टक्के दराने व्याज आकारून पीककर्ज योजना जाहीर केली. ...
पूर्णा : पावसाळ्यातील दीड महिना उलटला परंतु अजूनही पाऊस रुसलेलालच आहे. त्यामुळे एकीकडे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत तर दुसरीकडे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत. ...
उद्धव चाटे, गंगाखेड स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेवेत असलेल्या येथील रेल्वेस्थानकावर ना पाण्याची सुविधा आहे ना राहण्याची़ त्यामुळे रेल्वेस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असुविधांचा सामना ...
परभणी: परभणी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांशी काँग्रेसचे निरीक्षक आ. विवेक बन्सल यांनी संवाद साधला. जिंतूरमध्ये आ.रामप्रसाद बोर्डीकर हे एकटेच इच्छुक होते. ...