परभणी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला असून दररोज पाऊस होत असल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. ...
उमरगा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी हे काम बंद पाडले़ ...
भालचंद्र येडवे , लातूर लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त् ...
लातूर/उदगीर : जिल्हाभरात डेंग्यू अन् चिकुनगुणियाने धुमाकूळ घातला आहे़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांत दहशत निर्माण झाली असून, काही लॅबचालकांकडून त्यात भर घातली जात असल्याचे ...
औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेजवळील वीज कंपनीचा एक ट्रान्सफार्मर बुधवारी सकाळी खराब झाला. त्यामुळे शहराची तहान भागविणारे दोन पाणीपुरवठा पंप बंद पडले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने पर्यायी व्यवस्था करून पंप सुरू केले. त्यानंतर परत ट्रान्स ...
चित्तेपिंपळगाव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच शहादेव बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच राहुल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोनवणे, शिल्पा वर्मा, कावेरी वाघमारे, मंगलाबाई कर्डक, शिपाई संज ...
औरंगाबाद : पुणे येथे होणार्या महा कबड्डी स्पर्धेसाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील दुबिले व मयूर शिवतरकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, अ.भा. कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, ...