जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची अखेर पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. ...
शासनाच्या नियमांना डावलून महापालिकेने घरपट्टीत वाढ केली असून, अवास्तव घरपट्टी नागरिकांवर लादल्याने संताप व्यक्त होत आहे. वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्यानंतर मागील एक महिन्यापासून शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. ...
ग्रंथांबरोबरच चित्रपट हे समाज परिवर्तनासाठी प्रमुख माध्यम ठरु शकते. चित्रपटं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतात. तेव्हा दिग्दर्शकांनी चित्रपट बनविताना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे क ...
णेशोत्सव काळात शहरातील विविध गणेश मंडळांनी सजीव देखावे सादर केले असून, प्रत्येक देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न हताळण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे भारत- चीनच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही देखाव्यामधून नागरिकांना प्रबोधन केले जात आहे़ ...
जिल्हा नियोजन समितीच्या साडे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीचे प्रोसिडींग अद्यापही तयार झाले नसून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या संदर्भात वेळ मिळत नसल्याने त्यांच्याच स्तरावर ही फाईल प्रलंबित आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. ...
शहरातील बंजारा कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून दहा ते पंधरा जणांच्या टोळीने घरातील सदस्यांवर रॉड, काठीने फिल्मीस्टाईल मारहाण केल्याची घटना ३० आॅगस्ट रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर चौघांनाही जबर मार लागल ...
श्वान म्हणजे पोलिसांची शान असल्याचे सांगत कोणत्याही गुन्ह्याच्या तपासात श्वान पथकाची भूमिका महत्त्वाची आहे़ या श्वानाने दिलेला संकेत तपासी अधिकारी कितपत गांभीर्याने घेतो, यावर तपासाचे यश अवलंबून असते, असे मत निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष नवले यां ...