यावर्षीच्या रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच ...
जुन्याच एलबीटी करावर आधारित महानगरपालिका वसुली करीत असल्याने याविरुद्ध येथील व्यापाºयांनी सुरु केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा न निघाल्याने सोमवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते. ...
कर्मचारी कपात धोरण तातडीने रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी सकाळी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर काळ्या फिती लावून राज्य शासनाविरुद्ध निदर्शने केली. ...
बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची बॅग लांबविल्याची घटना ११ डिसेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास परभणी बसस्थानकामध्ये घडली. या बॅगमध्ये रोख रक्कमेसह १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता. ...
जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवा ...
कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़ त्यानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे़ ...
शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अ ...
शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले़ ...