महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे़ या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३१ हजार ८८९ विद्यार्थी बसले आहेत़ ...
तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत तत्काळ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी माकप आणि किसानसभेच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नियमबाह्यरित्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लावल्याने वाळू वाहतुकदार अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात सोमवारी या वाळू वाहतूकदारांनी येत असलेल्या अडचणीच्या अनुषंगाने प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची अ ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. ...
२०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ...
खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़ ...
सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करीत काळाबाजार थांबविण्यासाठी धान्याची वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असली तरी पुरवठा विभागाला या जीपीएस यंत्रणेवरून वाहनांचे लोकेशनच सापडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे़ उपलब्ध माहितीनुसार तालुक् ...
दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे ...
फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ ...