शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

स्थायीसह ७ विषय समित्यांच्या सभापतींची निवड बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST

सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळेना महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड करण्यापूर्वी सदस्यांची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन ...

सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळेना

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड करण्यापूर्वी सदस्यांची निवड करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करून सभागृहातील संख्याबळानुसार विविध पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या पक्षाच्या सदस्याची निवड करून त्यांची नावे सर्वसाधारण सभेत ठेवली जातात. या सभेत संबंधित नावाला मंजुरी दिल्यानंतर ही यादी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येते. त्यानंतर विभागीय आयुक्त सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम घोषित करतात. त्यांच्या आदेशानुसार या निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी जिल्हाधिकारी असतात. ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी मनपाची सर्वसाधारण सभाच गेल्या ६ महिन्यांत झालेली नाही. त्यामुळे सदस्यांची निवडही झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मार्च महिन्यात मनपाची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली होती. त्यावेळी स्थायीचे सभापती पद रिक्त असल्याने मनपा आयुक्तांनीच अर्थसंकल्प सादर केला होता.

विरोधी पक्षच अस्तित्वात नाही

महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे; पण ते नावालाच आहे. कारण या पक्षाने एकीकडे विरोधी पक्ष म्हणून मनपाच्या प्रशासकीय सुविधा मिळविल्या आहेत, तर दुसरीकडे सभापती पद मिळवत सत्तेचा लाभही घेतला आहे. त्यामुळे या पक्षाची मनपातील भूमिका चकित करणारी आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या पक्षांना यात चुकीचं आहे, असं काहीही वाटत नाही. त्यामुळे तेही चुप्पी साधून आहेत.