तेलंगणा-आंध्र प्रदेशात रोजंदारीसाठी, मिरच्या खुडण्यासाठी गेलेले मजूर आता गडचिरोली-चंद्रपूरमध्ये परतत आहेत, काही पुढे झारखंडला जात आहेत. उन्हात मैलोन् मैल चालत आहेत, ना पोटात अन्न, ना पायात ताकद. मात्र त्यांचाही ध्यास एकच, ‘घर जाना है!’ ...
काम तसं नेहमीपेक्षा जास्त नाही; पण फटिग येतो? पुस्तक हातात घेतलं तर वाचवत नाही, बातम्या लावल्या तर काय ऐकलं हे आठवत नाही, सिनेमे पाहतानाही मन लागत नाही त्यात. हे सगळं का होतं आहे? ...
कोरोना कोंडीच्या काळात आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेऊन, जगणं अधिक सुकर आणि आनंदी करता येईल का? या काळात काही कृतिशील वर्तन होईल का यासाठीचा हा विशेष संवाद. ...
इराणी तारुण्य आधीच सरकार विरोधात रस्त्यावर होतं. त्यात कोरोना आला, आता त्यांची लढाई दुहेरी आहे आणि हातात शस्र नाहीत की मदत नाही. हाताला काम नाही आणि जगण्याचं स्वातंत्र्यही. ...
आपल्याला पुढे काय करायचं आहे याचं उत्तर ज्याच्यापाशी नाही, ज्याला परीक्षेच्या आदल्या रात्रीच अभ्यास करायचा आहे, ज्याला वाचनात गोडी नाही, ज्याला मेसेजेस नि व्हिडीओ क्लिप्स फॉरवर्ड करण्यातच रुची आहे, मात्र स्वत:ला अपडेट नि अपग्रेड करण्याचे जो प्र ...
आपल्या आयुष्यात जादू व्हावी आणि सगळे प्रश्न सुटून एकदम आलिशान आयुष्य आपल्या वाटय़ाला यावं, असं अनेकांना वाटतं. पण ते करत काहीच नाही, ते फक्त गोंजारत बसतात स्वत:ची असलेली (नसलेली) दु:ख आणि दोष देतात इतरांना. ...
कधीही उठायचं, कधीही झोपायचं, वाटलं तर जेवायचं, नाहीतर नाही, रात्री 2 ला खायचं पहाटे 4 ला झोपायचं हे सगळं करणं म्हणजे थ्रिल आणि रूटीन बोअर असतं असं वाटतं तुम्हाला या कोरोनाकाळात? आणि म्हणून वाट्टेल तसं वागताय तुम्ही? ...
ऐंशी-नव्वदच्या काळात तरुण पिढय़ांसाठी त्याचे सिनेमे म्हणजे प्रेमाची पाठशाळा होती. प्रेमात पडणं, प्रपोज करणं, जीव ओवाळून टाकणं, तिच्यासाठी जिवाचं रान करणं हे सारं ‘तो’ करायचा. प्रत्येकीच्या मनातील तो ख्वाबों का शहजादा होता. उन दिनों मे तो पसीना भी गु ...
हा कोरोना, त्यानं आपल्याला कोंडून घातलं आहे. मला खूप काही करायचं होतं; पण आता काहीच करता येत नाही, आपलं लाइफच आउट ऑफ कण्ट्रोल झालंय असं म्हणून रडत बसायचं, की आयुष्याचा कण्ट्रोल आपल्या हाती घ्यायचा, डिसाइड करो बॉस ! ...