पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये पुण्यातील ‘स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी’चं कौतुक केलं. तरुण दोस्तांनी एकत्र येऊन सुरूकेलेली हीशेतमाल विक्री कंपनी 100 कोटींच्या उलाढालीर्पयत कशी पोहोचली? ...
नायजेरियातील अबुजा आणि लागोस शहराच्या रस्त्यावर हजारों तरुण उतरले. जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दलात सुधारणेची मागणी त्यांनी लावून धरली. आंदोलनाचं स्वरूप व व्याप्ती पाहता सरकारने तत्काल 30वर्षे जुने स्पेशल पोलीस दल बरखास्त केले. ...
कोरोनाकाळात शारीरिक दूरीच्या नियमात गरबा, दांडिया तर काही दरवर्षीप्रमाणे रंगणार नाहीत; पण म्हणून उत्साही तारुण्य थोडंच गप्प बसणार? ऑनलाइन गरबा क्लासेस लावून येत्या नऊ दिवसात ऑनलाइनच ग्रुप गरबा खेळायची तयारीही झाली. त्या नव्या गरब्याची गोष्ट. ...
शाळा ऑनलाइन भरतात, ऑफिसच्या मीटिंग झूमवर चालतात, डान्स क्लासही होतातच ऑनलाइन. मग गरबा ऑनलाइन का शक्य नाही? आणि माहौलचं काय? माहौल मनानं ठरवलं की तयार होतोच, ...
मोबाईल फोनद्वारे जे Electro magnetic radiation निघतात. त्याचा शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होतो. विशेषत: लहान मुलांसाठी हे High Frequency Electro Magnetic field मेंदूसाठी व रक्तासाठी फारच हानिकारक असतात. याच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, टेंशन, निद्र ...
तुम्हाला जर पाणी पुरी आवडत असेल आणि ती पण सिंधी पाणी पुरी तर ठाण्याच्या कोपरी येथील सिद्धिविनायक स्नॅक्स कॉर्नर ला नक्की भेट द्या. दिलीप चाटवाला या नावाने देखील हे ओळखले जाते. ...