लातूर-उस्मानाबाद पट्ट्यात मुलगी दहावी होते न होते तोच तिचं लग्न उरकलं जातं. का? - तर वयात आलेली मुलगी घरात नको आणि शेतीच्या कामाने काळवंडली तर मग कोण पत्करणार तिला? लग्नानंतर शिक्षण थांबतं, वर्षाच्या आत पाळणा हलतो आणि कोवळी पोर कुपोषित मुलाची आई होत ...
तोंड दाबून बुक्क्यांचा मार अनेकजण खातात, कुणाचा जीव जातो तेव्हा फक्त यासार्याची चर्चा होते. एरव्ही मात्र फ्रेण्डली रॅगिंगच्या नावाखाली सर्रास ज्युनिअर्सना धारेवर धरलं जातं, हे थांबायला हवं. म्हणून आजच्या अंकात ही रॅगिंगविरोधी चर्चा.. ...
गावात हीरो व्हायचंय? ग्रामसभेत जा, प्रश्न विचारा. पण हवेत बॅट मारू नका, दांडी उडेल. अभ्यास करून जा, तो कसा करायचा, सांगतो, फोन तर घ्या तुमचा हातात. ...