2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर हा काळ देशभरातल्या ग्रामपंचायतीसाठी महत्त्वाचा, त्यात महाराष्ट्रात तर आता फार कमी दिवस हातात राहिलेत, ग्रामसभेला जा, आणि मागा पुढच्या पाच वर्षासाठीची विकासकामं. ...
बायोटेक्नॉलॉजी आणि मानववंश शास्र याविषयातल्या पदव्या हातात होत्या, तेव्हा मी स्वतर्ला विचारत होते, माझ्या कामाचा उपयोग कुणाला? माझी नेमकी गरज कुठं आहे? या प्रश्नांचं उत्तर शोधत जळगावात मी कचरावेचक मुलांसोबत काम सुरू केलं. आणि. ...
प्रेमात पडणं म्हणजे फक्त सेल्फी काढणं आणि रिलेशनशिप स्टेट्स बदलणं नव्हे, त्यापलीकडे या नात्याचा काही विचारच होत नाही आणि मग प्रेमात पडून स्ट्रेसने जीव नको केलाय असं अनेकजण सांगतात. त्यांचं खरंच असतं एकमेकांवर प्रेम? की नुस्ता प्रेमाचा आभास? त्यांना ...
प्रेमात असणार्या कुणाचा प्रेमभंग झाला किंवा नातं तुटलं तर त्याचं दुर्खही तितकंच खरं आणि अत्यंत जिव्हारी लागणारंच असतं. ती जखमही खोल असते आणि अनेकांना जगणं नको वाटावं इतकी बोचरी असते. पण.. ...
शहरात आलो, वाटलं आपण अधिकारी होणार, मग देशाचा जीडीपी समजून घेताना मायबापाच्या कष्टाचं उत्पन्न मी कुठं खर्च करतोय याचा विसर पडला. गावाकडं ज्या आंब्याच्या झाडाखाली बसून अभ्यास केला, ते मनाच्या भूगोलाच्या नकाशातून आणि मग एक दिवस जाग आली तेव्हा हातात का ...