क्रिकेटशौकीन व नेटकर्यांसाठी तो यथेच्छ टवाळीचा विषय. त्याची कामगिरीच इतकी सुमार होती. त्याच्यावर अनेक मिम्स तयार झाले. मिमर्ससाठी तर तो कायमचा कंटेंट प्रोव्हायडर, मात्र त्यानं सौराष्ट्रचं नेतृत्व करत पहिल्यांदा रणजी जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला ...
स्पर्धा परीक्षा भरतीचं महापोर्टल तर सरकारनं बंद केलं; पण पुढं काय? भरती कशी आणि कधी होणार, ऑफलाइन होणार की ऑनलाइन, या प्रश्नांची काहीच उत्तरं नाहीत. रोगापेक्षा औषध भयंकर होईल की काय, असं भय मात्र आहे. ...
एखाद्या कपाटात खूप वेगवेगळ्या वस्तू आपण ठेवतो. हे पण हवं, ते असूच दे, अरे ते तर पाहिजेच, असं करत कोंबून ठेवतो सगळं; पण त्यामुळे वेळेवर काहीच मिळत नाही. उलट कपाट उघडल्यावर कोंबून ठेवलेलं सामान आपल्याच अंगावर धबाधबा कोसळतं. डिजिटल माहितीचा जो साठ ...
ज्यांना ‘हळद पिऊन झटपट गोरं व्हायचंय’ असे अस्वस्थ अनेक. ते जिम लावतात आणि लगेचच स्टिरॉइड्सच्या वाटेला जातात. गल्लोगल्लीतल्या जिम आणि तिथं ढिगानं असलेले कोच, नाहीतर ट्रेनर्स आहेतच. ते सांगतात, घ्या अमुक. की उत्साही वीर तयार! मात्र हे सारं आपल्या जि ...
छत्तीसगड, 15 दिवस, 12 जिल्हे -बलात्काराच्या घटनांनी नुस्तं बसल्याजागी अस्वस्थ होणं, सोशल मीडियात व्यक्त होणं यापेक्षा स्वतर् काहीतरी करायला हवं असं म्हणून बस्तरच्या आदिवासी भागात काम करणारी तरुण डॉक्टर स्वत: 12 आदिवासी जिल्ह्यांत फिरली, तरुण मुलामुल ...
हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दु:खं उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहि ...
हरयाणातल्या रोहतकमध्ये मुलांचे क्रिकेट सामने होते. एका संघातला प्रमुख फलंदाज ऐनवेळी आजारी पडला. त्याच्याऐवजी त्याची लहान बहीण ‘मुलगा’ म्हणून मग मैदानात उतरली. चौक्या-छक्क्यांनी तिनं मैदान दणाणून सोडलं. भारतीय संघाने विश्वचषक गमावला असला तरी तिची ग ...
बलात्काराच्या घटनांनी नुस्तं बसल्याजागी अस्वस्थ होणं, सोशल मीडियात व्यक्त होणं यापेक्षा स्वतर् काहीतरी करायला हवं असं म्हणून बस्तरच्या आदिवासी भागात काम करणारी तरुण डॉक्टर स्वत: 12 आदिवासी जिल्ह्यांत फिरली, तरुण मुलामुलींशी बोलली तेव्हा तिच्या हाती ...
महाविदयालयीन निवडणूका पुन्हा सुरु व्हायला पाहिजे असं विधान नुकतंच शरद पवार यांन केलं. महाविद्यालयीन निवडणूका का महत्वाच्या आहेत आणि त्यांची गरज काय? या प्रश्नांची ही उत्तरं. ...
सगळ्या गोष्टींकडे, घटनांकडे, का माणसांकडे संशयाने बघितलं जातंय. असं ठोस काळं-पांढरं काहीच, कधीच नसतं. त्यासोबत करडय़ा रंगाच्या अनेक छटा असतात हे का विसरतोय आपण? सगळ्या रंगांना सोबत घेऊन चालणारा संयमाचा शुभ्र रंग आपल्या जगण्यात आपण उतरवायचा का पुन् ...