शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परीक्षेचा संबंध फक्त मार्कांपुरता असतो?

By admin | Updated: April 4, 2017 15:29 IST

परीक्षा असते कशा साठी? आपलीच बुद्धीमत्ता तपासण्यासाठी?पण आत्ता तर तीची व्याख्याचबदलली. परीक्षा असते कशासाठी?

 परीक्षा असते कशा साठी? आपलीच बुद्धीमत्ता तपासण्यासाठी?पण आत्ता तर तीची व्याख्याचबदलली. परीक्षा असते कशासाठी? मार्कशिटवर टक्क्यांची सुज येण्यासाठी! वर्षभर शाळेत न येणारा बाब्या जेव्हा शाळेत पहिला येतोमग ७५% उपस्थितीत प्रश्न कुठे जिरतो?तेव्हा परीक्षेचा अर्थ फक्त टक्क्यांपुरताच उरतो.पैपरसुद्धा कुणी समोर गाईड ठेवून लिहीतो,चेकरचा हात लागण्याच्या आता त्याच्याच खिशात हात असतोआठवीपर्यंत थेट पास, पुढे पास मागे सपाटसगळाच तोटा मुलांचा असतोदहावीच्या बाब्याला तर बेचा पाढाही येत नसतो.पण तरी त्याचाच फोटो पहिल्या यादीत झळकत असतो मग परीक्षेचा अर्थ फक्त टक्क्यांपुरताच उरतो.या सगळ्यात मग हुशार मुलांची माती होते सुशिक्षित बेरोजगारांची मग बढती होते अशा समस्यांचा भार मग सहन होत नाही म्हणून माझा देश विकसनशीलचा विकिसत होत नाही.कॉपी करुन पास होतो,मार्कांच्या आकड्यातच हुशार असतोअशाच बाब्याची पुढे प्रगती होते,कुठं इंजिनिअर,वकील, डॉक्टर,शिक्षक, म्हणून नेमणूक होते.ते सारे कसे काम करत असतीलहा प्रश्न विचारायचा नसतो,परीक्षेचा संबंध फक्त टक्कयांपुरतचा असतो..-धनश्री धनाजी लोंढेसुरडी, ता.बार्शी, जि. सोलापूर