शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकप भारत जोड

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

कॅप्टन कुल म्हणून आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने २५४ सामन्यांत ८२६२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. त्यात नाबाद १८३ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याने यष्टिपाठी ३०८ बळी घेतले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये ही विक्रमी कामगिरी आहे. हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेला आणि अडचणीच्या स्थितीत संघाला सांभाळण्यात माहिर असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकाविले तर भारत वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर विश्वकप राखण्यात यशस्वी ठरलेला तिसरा देश ठरेल.

कॅप्टन कुल म्हणून आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीने २५४ सामन्यांत ८२६२ धावा फटकाविण्याची कामगिरी केली आहे. त्यात नाबाद १८३ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याने यष्टिपाठी ३०८ बळी घेतले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये ही विक्रमी कामगिरी आहे. हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेला आणि अडचणीच्या स्थितीत संघाला सांभाळण्यात माहिर असलेल्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकाविले तर भारत वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर विश्वकप राखण्यात यशस्वी ठरलेला तिसरा देश ठरेल.
संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये २६ वर्षीय विराट कोहलीचे नाव अग्रक्रमावर आहे. सध्या आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराटला सूर गवसला तर त्याला रोखणे कठीण असते. या दिल्लीकर फलंदाजाच्या खेळामध्ये लहान वयातच परिपक्वता आली आहे. वन-डेमध्ये त्याचा ९० पेक्षा अधिक स्ट्राईक रेट असून धोकादायक फलंदाजांच्या श्रेणीमध्ये त्याचा समावेश आहे. धोनीकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या विराटकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. फलंदाजीमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास तो सक्षम आहे. विराटने १५० सामन्यांत ६२३२ धावा फटकाविल्या आहेत.
भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २८ वर्षीय अश्विनच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. कॅरम बॉल त्याचे महत्त्वाचे अस्त्र आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तळाला तो फलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देण्यास सक्षम आहे. अश्विनने ८८ सामन्यांत १२० बळी घेतले आहेत. २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
संघातील सर्वांत युवा खेळाडू २० वर्षीय अक्षर पटेल सरप्राईज पॅकेज ठरण्याची आशा व्यक्त केल्या जात आहे. डावखुरा फिरकीपटू अक्षरने १३ सामन्यांत १६ बळी घेतले आहेत. गोलंदाजी अष्टपैलू असलेल्या अक्षरला आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर वन-डे संघात स्थान मिळाले आहे.