शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

टीम इंडियाला पराभवाचा ‘शनी’

By admin | Published: December 21, 2014 2:35 AM

शनीची साडेसाती मागे लागली की कितीही प्रयत्न केले तरी कामे यशस्वी होत नाहीत, अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा, पण आहे.

ब्रिस्बेन : शनीची साडेसाती मागे लागली की कितीही प्रयत्न केले तरी कामे यशस्वी होत नाहीत, अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा, पण आहे. तसाच पराभवाचा शनी टीम इंडियाच्या पाठी लागलेला दिसतो आहे. आॅस्ट्रेलियाविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकता जिंकता हारण्याची नामुष्की गेल्या शनिवारी भारतावर आली होती. भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी तोही शनिवारीच पराभूत झाला. उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांच्या उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या. दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावातील ४०८ धावांना आॅसींनी ५०५ धावांनी प्रत्युत्तर दिले. पण दुसऱ्या डावात भारत स्वत:ला सावरू शकला नाही. शेर म्हणवून घेणारे सारे दिग्गज फलंदाज सहज ढेर झाले. विराट कोहली १ धाव, रोहित शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाले. शिखर धवनशिवाय कोणीही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. आॅसींसमोर केवळ १३० धावांचे टार्गेट ठेवून अख्खी टीम इंडिया तंबूत परतली. त्यानंतर आॅसींनी हा सामना ४ गडी आणि एक दिवस शिल्लक राखून जिंकला.