शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य

By admin | Updated: March 10, 2016 03:22 IST

महिला टी-२० विश्वचषकात सुरुवातीला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.

बंगळुरू : महिला टी-२० विश्वचषकात सुरुवातीला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे. मिताली राज सराव सामन्याच्या आधी पत्रकारांशी बोलताना म्हणाली, की आमचे लक्ष्य उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे आहे. त्यामुळे साखळी फेरीतील सर्वच सामने आम्ही बाद फेरीतील सामन्यांप्रमाणेच खेळू. मितालीला संघ चांगला खेळ करेल, असा विश्वास आहे. विश्वचषकाच्या आधी आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरोधात झालेल्या मालिकेत संघाने यश मिळवले. ती म्हणाली, की आॅस्ट्रेलिया व श्रीलंकेविरोधात मिळवलेल्या यशाने विश्वचषकासाठी संघाला आत्मविश्वास मिळाला आहे. संघाचा सध्याचा फॉर्म बघता उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करता येईल. आॅस्ट्रेलिया सर्वांत कडवा प्रतिस्पर्धी संघ आहे. मात्र, नुकतेच भारताने या संघालादेखील पराभूत केले आहे.