Adopt These 6 Habits Every Morning from New Year to Lose Weight : new year weight loss habits : daily morning routine for weight loss : अचानक डाएट, कठीण एक्सरसाइज किंवा ट्रेंडिंग फॅड्सपेक्षा डेली रुटीनमध्ये छोटे बदल केल्यास वेटलॉस होईल झरझर... ...
Adopt These 6 Habits Every Morning from New Year to Lose Weight : new year weight loss habits : daily morning routine for weight loss : अचानक डाएट, कठीण एक्सरसाइज किंवा ट्रेंडिंग फॅड्सपेक्षा डेली रुटीनमध्ये छोटे बदल केल्यास वेटलॉस होईल झरझर... ...
पात्र उमेदवारांना संदेशही पाठविण्यात आला आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि एकसंध प्रणाली राबविण्याच्या उद्देशाने पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू आहे. ...
Aadhaar New Rules : केंद्र सरकारने नवीन आधार नियमांना मान्यता दिली आहे, यामध्ये डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अंतर्गत चेहरा प्रमाणीकरण आणि उद्देश मर्यादा आवश्यकतांचा समावेश आहे. या नियमांच्या अंमलबजावणीमुळे सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात आधारचा वाप ...
Harsimrat Kaur Badal : हरसिमरत कौर बादल यांनी "तुम्ही नाव बदलण्यासाठी विधेयक आणत आहात. या विधेयकाद्वारे तुम्ही गरिबांचे हक्क हिरावून घेत आहात" असं म्हटलं आहे. ...
Bondi Beach Attack Update: रविवारी सिडनीतील बाँडी बिचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला साजिद अक्रम आणि नाविद अक्रम या पिता-पुत्राने केल्याचे समोर आले होते. दरम्यान आता हल्ल्यातील हल्लेखोर पिता-पुत्रांबाबत धक्का ...
मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात मनरेगाचे नाव बदलून 'विकसित भारत-जी राम जी योजना' असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...
Bondi Beach Shooting: ऑस्ट्रेलियातील बाँडी बिच येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी ज्यू धर्मियांना लक्ष्य करत हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासामधून समोर येत आहे. तसेच आपल्या प्राणांची पर्वा न करता दहशतव ...
1971 War, Pakistan Surrender report: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव का झाला? हमुदूर रहमान आयोगाच्या अहवालातील धक्कादायक खुलासे. मदिरा आणि महिलांच्या नादात ९३,००० सैनिकांनी पत्करली शरणागती. ...
सरकारने बेरोजगारीचे आकडे जाहीर केले आहेत. राष्ट्रीय बेरोजगारीचा दर नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्रामीण बेरोजगारीत विक्रमी घट झाली आहे, तर शहरी बेरोजगारीचा दर ६.५ टक्के राहिला आहे. ...