Local Body Election 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी राज्यात घेतलेल्या चार सभांमध्ये कुठे वेगळे तर कुठे सोबत लढत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर सोडाच पण शरद पवार, उद्धव ठाकरे वा हर्षवर ...
Gondia News: महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आह ...
Local Body Election 2025: मतदार यादीतील गोंधळ पाहता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी एकतर २१ दिवसांची मुदत द्या किंवा निवडणूक रद्द करून याद्या सुरळीत करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे ...
२०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे. ...
Local Body Election 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी राज्यात घेतलेल्या चार सभांमध्ये कुठे वेगळे तर कुठे सोबत लढत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर सोडाच पण शरद पवार, उद्धव ठाकरे वा हर्षवर ...
Gondia News: महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आह ...
Local Body Election 2025: मतदार यादीतील गोंधळ पाहता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी एकतर २१ दिवसांची मुदत द्या किंवा निवडणूक रद्द करून याद्या सुरळीत करा आणि नंतर निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे बंधूंनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे ...
२०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे. ...
Local Body Election 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी राज्यात घेतलेल्या चार सभांमध्ये कुठे वेगळे तर कुठे सोबत लढत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर सोडाच पण शरद पवार, उद्धव ठाकरे वा हर्षवर ...
Gondia News: महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या रॅकेटचा कोल्हापूर जिल्ह्यात पर्दाफाश करण्यात आला. यानंतर राज्यभरात या घटेनेने खळबळ उडाली असून, शिक्षणक्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आह ...
Mobile SIM Card: तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड जर सायबर फसवणूक किंवा इतर गुन्ह्यांमध्ये वापरले गेले, तर मूळ मालकालाही कायदेशीररीत्या जबाबदार धरले जाऊ शकते, असा कडक इशारा दूरसंचार विभागाने दिला आहे. सिम कार्ड इतरांना देताना मोबाइल वापरकर्त्यांनी अत ...
Ram Mandir Ayodhya: उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्सवाचे वातावरण आहे. येथे उभारलेल्या राममंदिराच्या शिखरावर उद्या, मंगळवारी केशरी ध्वज फडकणार आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले याचे हे निदर्शक असणार आहे. ...
: नवरा आणि सासरच्या जाचामुळे खचलेल्या २४ हजार ४८ महिलांनी आत्महत्या केली असल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. २०२३ मध्ये एकूण ४६,६४८ महिलांनी आत्महत्या केल्या होत्या. यातील जवळपास ५० टक्के महिलांनी नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आणि सासरच्या जाचाल ...
Supreme Court News: राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्यांबाबतच्या पारदर्शकतेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस पाठवून त्यांचे उत्तर मागितले आहे. ...
Laxmi Niwas Mittal: ब्रिटनमधील नव्या सरकारने श्रीमंतांसाठी कडक कर धोरण आणल्यानंतर भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मित्तल यांचे कर-निवासस्थान सध्या स्वीत्झर्लं ...
...चर्चेनंतर अमेरिका आणि युक्रेनने संयुक्त निवेदन जारी करत, आपण एक "उत्तम शांतता योजनेचा" मसुदा तयार केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, याबद्दल अधिक तपशील देण्यात आलेला नाही. ...
यापूर्वी १६ नोव्हेंबरलाही म्यानमारमध्ये ३.५ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. तसेच, रविवारी भारताचा आणखी एक शेजारी देश असलेल्या भूतानमध्येही ३.९ तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. ...
२०१० ते २०२५ या १५ वर्षांत सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाली आहे. दूध, भाडे आणि इंटरनेटपासून ते विमानभाड्यापर्यंत सर्वच सेवांचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे खिशावरचा ताण सतत वाढत चालला आहे. ...
Loan News: बँका कर्ज देताना ‘पत गुण’ (क्रेडिट स्कोर) पाहतात. पण, विद्यार्थ्यांसाठी काही असे शैक्षणिक कर्जे अशी आहेत, जी पत गुण नसतानाही मिळू शकतात. ज्यांचे पत गुण नाहीत किंवा कमी आहेत, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. ...
नवीन कामगार कायदा लागू झाल्याने भारतातील आयटी कंपन्यांच्या पगाराच्या खर्चात किमान १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. कायद्यातील बदलांमुळे या क्षेत्रातील काही कमतरता दूर होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
Reliance Jio Network Issue: कॉल केल्यावर समोरच्याला बोललेले ऐकायला जात नाहीय, समोरचा बोललेले ऐकायला येत नाहीय, अशी अवस्था झालेली आहे. ३५० रुपयांचे रिचार्ज मारून देखील ग्राहकांना नीट सेवा मिळत नाहीय, यामुळे युजर वैतागले आहेत. ...