Raj Thackeray BMC Election: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेबद्दल मोठं भाकित केलं आहे. मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, असे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ...
आटगावजवळ कार कठड्याला आदळून २ ठार, १ गंभीर जखमी, या अपघातातील मयुरेश चौधरी याचा १५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी त्याचे लग्न होते. ...
Raj Thackeray BMC Election: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेबद्दल मोठं भाकित केलं आहे. मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, असे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ...
आटगावजवळ कार कठड्याला आदळून २ ठार, १ गंभीर जखमी, या अपघातातील मयुरेश चौधरी याचा १५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी त्याचे लग्न होते. ...
पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून समुद्रातील जैवविविधता, मत्स्यसाठे जतन, पुनर्भरण करणाऱ्या लहान मच्छीमारांऐवजी मोठ्या भांडवलदार व्यापाऱ्यांना या ईईझेड क्षेत्रात प्रवेश देण्याचा हा डाव आहे. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शाह यांची भेट घेतली. शाह-शिंदे भेटीच्या बातम्या वेगवेगळ्या मार्गाने बाहेर आल्या. ...
येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियानुसार, देशस्तरावर ९१ टक्के लोकांनी जागतिक तापमानवाढीबाबत चिंता व्यक्त केली असली, तरी जागतिक तापमानवाढ ही मुख्यतः मानवी कृतींमुळे होत असल्याचे फक्त ५५ टक्के लोकांना वाटते. ...
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ प्रमाणे पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या भव्य आणि दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशवासी सज्ज झाले आहेत. ...
रशियातील प्रमुख तेल निर्यातदार कंपन्यांवर अमेरिकेने नुकतेच नवीन आणि कठोर निर्बंध लादल्यामुळे, भविष्यात भारताची रशियाकडून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. ...
New Labour Laws: केंद्र सरकारने ग्रॅच्युइटीबाबत नवीन कामगार कायदा नियम लागू केले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला या नवीन कायद्यांची माहिती असली पाहिजे. ...
Home Loan EMI : घर खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक असतो. पण सर्वात मोठे आव्हान म्हणजे योग्य आर्थिक नियोजन. बरेच लोक विचार न करता मोठे घर निवडतात, ज्यामुळे त्यांच्यावर ईएमआय, व्याज आणि कर्जाचा भार पडतो. ...
Indian Stock Market : आकडेवारी पाहता, देशातील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांचे मार्केट कॅप १,२८,२८१.५२ कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे, बजाज फायनान्स, एलआयसी आणि आयसीआयसीआय बँकेचे नुकसान झाले आहे. ...