शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : जिल्ह्यात १ कोटी ६९ लाखांची हानी

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

दरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली.

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्ता यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. यात १ कोटी ६९ लाख रूपयांचे नुकसान झाले. यादरम्यान १७ व्यक्तिंचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर आठ जनावरे दगावली. मात्र, पंचनामे अजूनही सुरू असल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यात सध्या निवडणुकीचे काम सुरू असल्याने या नागरिकांना निवडणूक संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात पूर्ण पडझड झालेल्या घरांचीे संख्या १९, अंशत: नुकसान झालेल्या घरांची संख्या ८०६, पूर्ण पडझड झालेल्या गोठ्यांची संख्या १८, तर अंशत: पडझड गोठ्यांची संख्या ८८ इतकी आहे. या सर्वांचे मिळून ९७ लाख ३१ हजार ४९९ रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी केवळ ८१ घरे, गोठे यांना मदत देण्यात आली आहे. तसेच या चार महिन्यांच्या कालावधीत ३१ सार्वजनिक मालमत्तांचे ५ लाख २१ हजार ४०० रूपयांचे, तर ४७ खासगी मालमत्तांचे ६ लाख ४१ हजार ७६१ रूपयांचे असे एकूण ६९ लाख ३२ हजार १६१ रूपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी अद्याप कोणालाच मदत देण्यात आलेली नाही.या कालावधीत १७ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यात वीज पडून ३, पुरात वाहून गेलेले ३, दरड, भिंत पडून २ आणि अन्य कारणांनी ९ व्यक्तिंचा मृत्यू झाला आहे. यापैकी ६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी दीड लाखप्रमाणे तत्काळ मदत देण्यात आली असून, १० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. एक प्रकरण मदतीच्या अपेक्षेत आहे. या कालावधीत ८ जनावरे मृत झाली असून, १ लाख ९४ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या मालकांना अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. अजूनही पंचनामे होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आपदग्रस्त घरे, गोठे, मृत्यु पावलेल्या व्यक्ती, जनावरे, नुकसान झालेली सार्वजनिक व खासगी मालमत्ता यांची तालुकानिहाय आकडेवारीतालुकाघरेगोठेव्यक्तीजनावरेसार्वजनिक खासगी मंडणगड४३०१००११०१ दापोली५६०८०0०८०६खेड३९१३०२०१०३ गुहागर६११५०००२०० चिपळूण१२७१५०१२२०३ संगमेश्वर२५९१९०१३१०३० रत्नागिरी८६१७०१०००३लांजा८७१६०११३००राजापूर६७०५०२१४०२एकूण८२५१०६०८०८३१४७