यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा निवडणूक प्रशासनाने पालिकेतील सुमारे ९० टक्के कर्मचार्यांची नियुक्ती केली होती. ...
आंबिवली येथील शौचालयाच्या टाकीत पडून सुंदराबाई बाळाराम आंबारे (७०) यांचा शुक्रवारी सकाळी ८.१५ च्यादरम्यान शौचास जाताना झाकण नसलेल्या टाकीत पडून मृत्यू झाला़ ...
पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी ठाणे शहरात वर्षा जलसंचय व विनियोग (रेन हार्वेस्टिंग) योजना विकासकांवर बंधनकारक केली आहे. ...
पनवेल शहराचा मानबिंदू समजल्या जाणार्या मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल येथील इलेव्हेटेड रोडवरील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत ...
शहराबरोबरच ग्रामीण भागातही पाणीटंचाईने उग्र रुप धारण केलेले आहे, मात्र पाण्याच्या या टंचाईला आवर घालण्यासाठी गावातील तलावांचीच मदत होऊ शकते हे पुन्हा एकदा समोर येणार आहे. ...
रोहा नगरपालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा अगदी सुसज्जपणे तयार केलेला आहे. सर्व नाले आणि गटारे सफाई पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. ...
मतदारांच्या भावनांशी खेळणार्या शेकापला महायुतीने पराजयाची धूळ चारली आहे. ...
संस्कृती युवा प्रतिष्ठान व विहंग ग्रुप आॅफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ...
पावसाळा जवळ आल्याने वसई-विरार उपप्रदेशाच्या पूर्व भागातील शेतकरीवर्ग कामाला लागला आहे. ...
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्याविहार-भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या गतीसह हार्बरच्या पनवेल-नेरूळ स्थानकांदरम्यान रविवारचा मेगाब्लॉक आहे ...