दहावीच्या परीक्षेच्या भीतीने घर सोडून पळालेल्या मुलाचा अखेर तीन वर्षांनी शोध लागला आहे. तो वापरत असलेल्या फेसबुकवरील बनावट खात्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले. ...
महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार याविषयीची उत्सुकता शुक्रवारी संपली. महापौर पदासाठी दोन व उपमहापौर पदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाने तटस्थतेची भूमिका घेतल्याने शिवसेनेने ऐनवेळी उमेदवार बदलला. ...
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक 9 नोव्हेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अर्ज दाखल करण्यात येत आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर आणि उपमहापौरपदासाठी द्वारकानाथ भोईर यांनी अर्ज भरला आहे. ...
गणेशोत्सवादरम्यान उभारलेले मंडप न हटविल्याबद्दल तसेच यासंदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना फटकारले. महापालिका जाणूनबुजून आदेशांचे पालन करत नाही. ...
चिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. शुक्रवार, ३ तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार असून उमेदवारी कोणाला दिली जाणार, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांस ...
महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तळोजा एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव सुरू झाले आहे. कंपन्यांना भीषण आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध् ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा एक वर्षापासून सुरू आहे. महापौर निवडणुकीनंतर ते पक्षांतर करण्याची चर्चा असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाईकच राष्ट्रवादीमध्ये राहणार का याविषयी संभ्रम असल्याने म ...