शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मनसेचे ऐरोली टोल नाक्यावर आंदोलन; ई-पास रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:14 PM

७८.६६ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई : एसटीमधून आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नाही, मग खासगी गाडीतून प्रवास करताना ई-पास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत ई-पास मंजूर करण्यासाठी पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक जिल्ह्यांच्या सीमांवर ई-पास तपासणी करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका सहन केलेल्या सर्वसामान्यांची जाचक अटींतून सूटका करावी आणि प्रवासासाठी ई-पास तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी मनसेच्या वतीने शुक्रवारी दुपारी ऐरोली टोल नाक्यावर ई-पासची होळी करून आंदोलन करण्यात आले. टोल नाके, सीमानाके किंवा तपासणी नाके येथे कोणत्याही पासची तपासणी केली जात नाही, मग प्रवासासाठी ई-पासची सक्ती कशासाठी, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ई-पासची होळी करून आंदोलन केले. यावेळी आंदोलनात प्रसाद घोरपडे, धनंजय भोसले, नितीन लष्कर, चंद्रकांत महाडिक, भूषण आगिवले आदी उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसेtollplazaटोलनाका