शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईत मृत्युदर कमी, वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ केल्याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:36 AM

Coronavirus : राज्यापेक्षा नवी मुंबईचा मृत्युदर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली वाढ व शुन्य मृत्युदर अभियानामुळे हे यश मिळाले आहे. आयुक्तांनी प्रत्येक केसचे ऑडिट करण्यास सुरुवात केल्यामुळेही कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. 

- नामदेव मोरे नवी मुंबई : राज्यापेक्षा नवी मुंबईचा मृत्युदर कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय सुविधांमध्ये केलेली वाढ व शुन्य मृत्युदर अभियानामुळे हे यश मिळाले आहे. आयुक्तांनी प्रत्येक केसचे ऑडिट करण्यास सुरुवात केल्यामुळेही कामगिरीमध्ये सुधारणा झाली आहे. जुलैमध्ये नवी मुंबईमधील कोरोनाचा मृत्युदर साडेतीन टक्क्यांवर पोहोचला होता. आयुक्त अभिजीत बांगर यांनी मृत्युदर शून्यावर आला पाहिजे, अशी भूमिका घेऊन उपाययोजना सुरू केल्या. चाचण्यांची संख्या व रुग्णालयातील सुविधाही वाढविल्यामुळे मृत्युदर साडेतीन टक्क्यांवरून २.०२ वर आला आहे. 

कारण काय?कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसीयू, व्हेंटिलेटर्स व ऑक्सिजन बेडची संख्या वाढविली. मृत्यू झालेल्या प्रत्येक केसवर तज्ज्ञांकडून अभिप्राय घेऊन उपचारामध्ये सुधारणा केल्यामुळे मृत्युदर नियंत्रणात आला.  

मृत्युदर कमी करण्यासाठी शहरातील वैद्यकीय सुविधा वाढविण्यात आल्या. मनपा क्षेत्रातील आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन व जनरल बेडची संख्या वाढविली. चाचण्यांची संख्या वाढवून प्राथमिक लक्षणे वाढविले. प्राथमिक लक्षणे असतानाच रुग्ण शोधून त्यावर उपचार करण्यास प्राधान्य दिले.  सहव्याधी असणारांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली. या सर्व उपाययोजनांमुळे मृत्युदर नियंत्रणात आणणे शक्य झाले.- संजय कांकडे, अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई