शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

५० पैसेखालील आणेवारीत एकाही गावाचा समावेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 1:47 AM

पालघर जिल्ह्यामध्ये पैसेवारी जाहीर : ३२ गावे पीक पैसेवारीविना

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर : पालघर हा आदिवासीबहुल कृषिप्रधान जिल्हा असून जिल्ह्यात आठ तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकाही गावांत ५० पैसेखालील आणेवारी नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली  आहे.     पालघर तालुक्यात एकूण गावांची संख्या २२४ असून खरीप गावांची संख्या २१४ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या २१४ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या १०  आहे.  डहाणू तालुक्यात एकूण गावांची संख्या १८३ असून खरीप गावांची संख्या १८१ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १८१ तर पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे. वाडा तालुक्यात एकूण गावांची संख्या १७२ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १७० आहे. अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या दोन आहे.     विक्रमगड तालुक्यात गावांची संख्या ९४ असून खरीप गावांची आणि अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या ९४ आहे. जव्हार तालुक्यात गावांची संख्या १०९ असून या सर्वच गावांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर झालेली आहे. मोखाडा तालुक्यातील सर्वच ५९ गावांची पैसेवारी जाहीर झालेली आहे. तलासरी तालुक्यातही सर्वच ४२ गावांमध्ये पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

पालघर जिल्ह्यातील एकूण ३२ गावांमध्ये भातपीक नसल्यामुळे पीक पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात देलवाडी, अकरपट्टी, दांडी, नवापूर, आशेरी, नवी दापचारी, खारमेद्री, खारवडश्री, नवी अकरपट्टी, नवी पोफरण, डहाणू, मल्याण, वर्धा, शिळ, समेळ, सोपारा, निळेमोरे, तुळींज, नवघर, कराडी, तरखड, आक्तन, नायगाव, चोबारे, किरवली, पाली, निर्मळ, विरार, मनवेलपाडा, आचोळे, वालीव, सातिवली, आगाशी, धोवली या गावांचा यामध्ये समावेश आहे. 

वसईतील पैसेवारी वसई तालुक्यात गावांची संख्या १२५ इतकी असून खरीप गावांची संख्या १०५ आहे. अंतिम पैसेवारी जाहीर केलेल्या गावांची संख्या १०५ इतकी असून अंतिम पैसेवारी जाहीर न केलेल्या गावांची संख्या २० आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई