शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

टाटा समूहात बॉस कोण ? कर्मचा-यांचा गोंधळ

By admin | Updated: November 3, 2016 11:55 IST

टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - टाटा समूहाच्या चेअरमनपदावरुन सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतर टाटा समूहात पहिल्यांदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली नाही. यापूर्वी ९० च्या दशकात रुसी मोदी यांनी टाटा स्टीलच्या बोर्डावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच अजित केरकर यांनी ताज ग्रुपच्या हॉटेल्सवर वर्चस्व मिळवण्यासाठी टाटा समूहाला आव्हान दिले होते. 
 
रतन टाटा यांची त्यावेळी टाटा सन्सच्या चेअरमनपदावर निवड झाल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला होता. पण त्यावेळचा संघर्ष आणि आता सायरस मिस्त्री यांना हटवल्यानंतरचा संघर्ष खूप वेगळा आहे. मोदी आणि केरकर यांच्याकडे जे अस्त्र नव्हते ते मिस्त्री यांच्याकडे आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबाचा टाटा सन्समध्ये १८.५ टक्के हिस्सा आहे.  
 
मोदी आणि केरकर स्टील आणि हॉटेलपुरता मर्यादीत होते पण सायरस मिस्त्री टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स या समूहातील बडया कंपन्यांच्या चेअरमनपदावर आहेत तसेच अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. रतन टाटा यांनी अलीकडेच समूहातील बडया कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सायरस मिस्त्री समूहातील कंपन्यांच्या बोर्डावर असल्याकडे त्यांनी टाटांचे लक्ष वेधले. त्यावर आपण अजून मिस्त्रींबरोबर याबद्दल चर्चा केली नसल्याचे टाटांनी उत्तर दिले. 
 
बहुमत असल्यामुळे सायरस मिस्त्री यांना हटवून त्यांच्या जागी नव्या चेअरमनची निवड करणे सोपे आहे पण समूहातील सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळावरुन त्यांना हटवणे शक्य नाही कारण त्याला शेअरहोल्डरची परवानगी लागेल.