शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशामधील जबर मारहाणीच्या प्रकारांनीे व्हॉट्सअपही ‘भयभीत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 04:26 IST

व्हॉट्सअप, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाणीद्वारे ठार मारण्याच्या घटना महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांमध्ये काही दिवसांत घडल्या आहेत.

नवी दिल्ली : व्हॉट्सअप, फेसबुक या समाजमाध्यमांवरुन पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाणीद्वारे ठार मारण्याच्या घटना महाराष्ट्रासह देशातील अन्य भागांमध्ये काही दिवसांत घडल्या आहेत. या हिंसाचारामुळे आम्हीही भयभीत झालो आहोत, असे व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले आहे.समाजमाध्यमांचा वापर करुन पसरविल्या जाणाºया खोट्या व डोकी भडकविणाºया संदेशांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचला अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा केंद्र सरकारने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपला मंगळवारी दिला होता. सदर प्रकरणी या कंपन्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असेही सरकारने सुनावले होते.या इशाºयाची गंभीर दखल घेत व्हॉट्सअपने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे की, समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाºया अफवा, खोटी माहिती यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्या, केंद्र सरकार व नागरिकांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांच्या सुरक्षिततेची कंपनीला काळजी असल्याने त्यादृष्टीनेच व्हॉट्सअपची रचना केली आहे. त्यानुसार लोक सुरक्षित राहाण्यासाठी आवश्यक ती माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळवू शकतात. नको असलेली माहिती डिलिट करु शकतात. त्याचबरोबर या अ‍ॅपचा गैरवापर टाळण्यासाठी लोकांनी सजग राहाण्याकरिता काही तांत्रिक सोयीही त्यात उपलब्ध करुन दिल्या आहेत.तपासासाठी केले सहकार्यअफवा व खोट्या माहितीचा आपल्या अ‍ॅपद्वारे प्रसार होऊ नये म्हणून आजवर काय पावले उचलण्यात आली याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने या निवेदनात दिली आहे. अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी संबंधित यंत्रणांना व्हॉट्सअपने सक्रिय सहकार्य केले आहे.- अफवांमुळेच मुले पळविणाºया टोळीच्या संशयावरून धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जमावाने केलेल्या मारहाणीत पाच निरपराधांचा बळी गेला होता. देशात विविध ठिकाणी झालेल्या जबर मारहाणीत गेल्या काही महिन्यांत २० जण मरण पावले आहेत.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप