शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Fact Check : घरापासून 15 किमी अंतरापर्यंत आता हेल्मेटची गरज नाही?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 14:05 IST

बाईक चालवताना चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर घरापासून 15 किमी अंतरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नाही असं सांगणारा एक मेसेज वेगाने फिरत आहे. 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र याच दरम्यान अनेक मेसेज हे वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल होणारे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाईक चालवताना चालकाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र सध्या सोशल मीडियावर घरापासून 15 किमी अंतरापर्यंत गाडी चालवताना हेल्मेटची गरज नाही असं सांगणारा एक मेसेज वेगाने फिरत आहे. 

सोशल मीडियावर 15 किलोमीटर अंतरापर्यंत गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं नाही असं सांगणारा एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. मात्र याबाबत अधिक तपास केला असता हे खोटं असल्याचं समोर आलं आहे. मेसेजची सत्यता तपासली असता हेल्मेटबाबत व्हायरल होत असलेला हा मेसेज फेक असल्याची माहिती मिळाली आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) नेही हा व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. अंतर कितीही असो हेल्मट घालणं सक्तीचं आहे त्यामुळे अशा खोट्या मेसेजपासून सावध राहा आणि सत्यता पडताळणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. 

पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. सागर कुमार जैन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला आहे. जैन यांच्या याचिकेचा हवाला देत व्हॉट्सअ‍ॅपवर हेल्मेटचा मेसेज व्हायरल होत आहे. महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रांच्या 15 किमीच्या आतमध्ये लोकांना हेल्मेट घालणे बंधनकारक राहणार नसल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. मात्र हा फेक मेसेज असल्याचं आता समोर आलं आहे. 

नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. बाईक चालवताना हेल्मेट वापरणं अत्यंत गरजेचं आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी ते महत्त्वाचं आहे. हेल्मेटबाबतच्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. तसेच अशी खोटी माहिती पसरवणारे मेसेज इतरांना पाठवू नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : शाळा सुरू करणं 'या' देशाला पडलं महागात; 11 जण पॉझिटिव्ह, 268 क्वारंटाईन

CoronaVirus News : 'पापड खाओ, कोरोना भगाओ' म्हणणारे मोदींचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

आत्मनिर्भर भारत! 101 संरक्षण उत्पादनांवर आयात बंदी; राजनाथ सिंहांची मोठी घोषणा

"देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या"

Breaking: विजयवाडामध्ये कोविड सेंटरला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

Google ने चीनला दिला जबरदस्त दणका; तब्बल 2500 यूट्यूब चॅनल केले डिलीट

टॅग्स :bikeबाईकPoliceपोलिसIndiaभारतSocial Mediaसोशल मीडिया