शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर लॉकडाऊन हटले तरी होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:55 AM

सीएसईचे सर्वेक्षण : स्वत:चे वाहन घेण्याकडे लोकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लॉकडाऊन पूर्णपणे हटविल्यानंतरच्या सहा महिन्यांपर्यंत देशातील लोक स्वत:च्या आरोग्य सुरक्षेच्या काळजीपोटी सार्वजनिक वाहतूक सेवेचा पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात वापर करतील. आपल्या सोयीच्या वाहतूक साधनाने प्रवास करण्यावर त्यांचा भर असेल, असा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने एका सर्वेक्षणातूनकाढला आहे.देशातून कोरोना साथीचे निर्मूलन झाल्यानंतर व लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर लोक वाहतुकीची कोणती साधने वापरण्याला प्राधान्य देतील, हा या सर्वेक्षणाचा विषय होता. त्यासाठी दिल्ली व एनसीआर परिसरातील सुमारे ४०० मध्यमवर्गीय व उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांना या सर्वेक्षणाच्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आले.या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांबाबत सीएसईने सांगितले की, लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर लोक आरोग्यसुरक्षा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर काही महिने टाळणार . मात्र लोकांना आता उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी आहे. फिजिकल डिस्टन्स पाळून रस्त्यावरून चालता आले पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे.सुरक्षित प्रवासाला प्राधान्यच्सीएसईने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३६ टक्के लोकांकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही. त्यातील २८ टक्के लोकांनी भविष्यात सुरक्षित प्रवास व्हावा तसेच आरोग्याला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी स्वत:ची कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.च्लॉकडाऊन उठविल्यानंतरच्या सहा महिन्यांत मेट्रो रेल्वेसेवेची प्रवासी टक्केवारी ३७ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत घसरेल. मात्र चारचाकी व दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची झाल्यास भविष्यात त्याने प्रवास करण्याचा मनोदय सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७३ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या