शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर लॉकडाऊन हटले तरी होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 04:55 IST

सीएसईचे सर्वेक्षण : स्वत:चे वाहन घेण्याकडे लोकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लॉकडाऊन पूर्णपणे हटविल्यानंतरच्या सहा महिन्यांपर्यंत देशातील लोक स्वत:च्या आरोग्य सुरक्षेच्या काळजीपोटी सार्वजनिक वाहतूक सेवेचा पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात वापर करतील. आपल्या सोयीच्या वाहतूक साधनाने प्रवास करण्यावर त्यांचा भर असेल, असा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने एका सर्वेक्षणातून
काढला आहे.
देशातून कोरोना साथीचे निर्मूलन झाल्यानंतर व लॉकडाऊन उठविण्यात आल्यानंतर लोक वाहतुकीची कोणती साधने वापरण्याला प्राधान्य देतील, हा या सर्वेक्षणाचा विषय होता. त्यासाठी दिल्ली व एनसीआर परिसरातील सुमारे ४०० मध्यमवर्गीय व उच्च उत्पन्न गटातील कुटुंबांना या सर्वेक्षणाच्या अंतर्गत प्रश्न विचारण्यात आले.
या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांबाबत सीएसईने सांगितले की, लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर लोक आरोग्यसुरक्षा लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर काही महिने टाळणार . मात्र लोकांना आता उत्तम दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी आहे. फिजिकल डिस्टन्स पाळून रस्त्यावरून चालता आले पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा आहे.


सुरक्षित प्रवासाला प्राधान्य
च्सीएसईने केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ३६ टक्के लोकांकडे स्वत:च्या मालकीचे वाहन नाही. त्यातील २८ टक्के लोकांनी भविष्यात सुरक्षित प्रवास व्हावा तसेच आरोग्याला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी स्वत:ची कार विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
च्लॉकडाऊन उठविल्यानंतरच्या सहा महिन्यांत मेट्रो रेल्वेसेवेची प्रवासी टक्केवारी ३७ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत घसरेल. मात्र चारचाकी व दुचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम दर्जाची झाल्यास भविष्यात त्याने प्रवास करण्याचा मनोदय सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७३ टक्के लोकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या