शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

उरी हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, मोदींचा पुनरुच्चार

By admin | Published: September 25, 2016 2:01 PM

पंतप्रधान नरोंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच असा पुनरुच्चार मोदींनी केला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25- पंतप्रधान नरोंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच असा पुनरुच्चार मोदींनी केला. जवानांवर पूर्ण विश्वास आहे, अशे सर्व हल्ले ते परतवून लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जवानांचं कौतुक करताना मोदी म्हणाले, नेत्यांना बोलण्याची सवय असते, पण जवानांना बोलण्याची नाही तर प्रत्यक्ष कृती करुन दाखवण्याची सवय असते. 

‘मन की बात’मध्ये काश्मीरच्या मुद्यापासूनच मोदींनी सुरूवात केली. काश्मीरच्या लोकांना आता शांती हवी आहे, काश्मीरचे नागरिक देशविरोधी शक्तींना समजू लागलेत. शांती, एकता आणि सद्भावना हा आपल्या समस्येचा आणि विकासाचा मार्ग आहे असेही मोदी म्हणालेत.  उरी हल्ल्यातील दोषींना शिक्षा देणारच त्यांची गय केली जाणार नाही असा पुनरुच्चार मोदींनी केला.  यावेळी बोलताना मोदींनी पॅरालम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा केली.