शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ सुटीच्या मुद्यावर गदारोळ

By admin | Updated: December 18, 2014 05:08 IST

नाताळच्या (ख्रिसमस) सुटीच्या मुद्याचा वाद अजूनही संपलेला नाही. नाताळच्या दिवशी शाळा उघड्या ठेवण्याची सरकारची चाल

नवी दिल्ली : नाताळच्या (ख्रिसमस) सुटीच्या मुद्याचा वाद अजूनही संपलेला नाही. नाताळच्या दिवशी शाळा उघड्या ठेवण्याची सरकारची चाल असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. दुसरीकडे सत्ताधारी सदस्यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य करीत प्रत्युत्तर दिले.सरकार संघपरिवाराचा अजेंडा अंमलात आणून सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिन ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जात असून त्यामुळे नाताळच्या सुटीवर परिणाम होणार नाही, असे उत्तर सरकारने दिले, मात्र त्यावर समाधान न झाल्याने वरील पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. नायडूंच्या विधानामुळे तणाव...संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना तोंड देताना गांधी कुटुंबाला लक्ष्य बनविले. त्यांच्या विधानावर काँग्रेस सदस्यांनी जोरदार घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. विरोधकांनी माझ्या कुटुंबाला लक्ष्य बनविले आहे. त्यामुळे मी हा शाब्दिक हल्ला केला, ते त्यांचे शब्द मागे घेणार असतील तर मी माझे विधान मागे घेतो, असे नायडू म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)