शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मुलांच्या प्रेम पत्रावरुन झाला राडा; दहा जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 3:32 PM

एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली.

राजकोट : एका 13 वर्षीय किशोरवयीन मुलाने 10 वर्षांच्या मुलीला प्रेम पत्र लिहिल्याने या दोघांच्या परिवारातील मंडळी एकमेकांशी भिडल्याची घटना घडली. या घटनेत जवळपास दहा जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील गोलिडा आनंदपूरमध्ये घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा हा सतत मुलीसोबत छेडछाड करत होता. तिला आय लव्ह यू असे बोलत होता आणि तिच्या शाळेच्या बॅगमध्ये प्रेम पत्र ठेवत होता, असा आरोप मुलीच्या घरच्यांनी केला आहे. मात्र, मुलाच्या घरच्या मंडळींनी आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, जखमींना राजकोटमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

हॉस्पिटलमधील एका अधिकाऱ्यांने सांगितले की,  मुलगा त्रास देत असल्याचे मुलीने आपल्या घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांसोबत याबाबत चर्चा केली. त्यावेळी दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली असता मुलाच्या घरच्यांनी मुलीकडील लोकांच्या अंगावर मिरची पूड फेकली. तसेच, लोखंडी रॉड आणि बॅटने मारहाण केली. यामध्ये सहा लोक जखमी झाले आहेत. 

आमच्या मुलाने प्रेम पत्र लिहिले नाही...मुलाच्या घरच्यांनी सुद्धा मुलीकडील लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत चार जण जखमी झाले आहेत. बदनाम करण्यासाठी मुलीच्या घरच्यांनी प्रेम पत्र लिहिल्याचा खोटा आरोप केला आहे. आमच्या मुलाने कोणतेही प्रेम पत्र लिहिले नाही, असे मुलाच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी