शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Video : शाळेसाठी विद्यार्थ्यांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 9:40 AM

मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो.

दमोह - मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्यामुळे रोज जीव धोक्यात घालून नदी ओलांडून शाळेत जावे लागत आहे. 

विद्यार्थ्यांना या जीवघेण्या प्रवासाबाबत विचारलं असता पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी नदीवर पूल नसल्यामुळे असंख्य अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नदीतील पाण्याचा प्रवाह हा वेगात असल्याने नदी पार करणं ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे कित्येकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. परिणामी या सर्व गोष्टीचा फटका हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर बसतो आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होतं. 

विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही समस्या लवकर सोडवावी यासाठी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे. नदीवरील पूलाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं असता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पूलाच्या बांधकामाला उशीर होत असल्याचं सांगितलं जातं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSchoolशाळाriverनदीStudentविद्यार्थी