शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पर्यावरणासंबंधीचा मसुदा मागे घ्या; सोनिया आणि राहुल गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 2:33 AM

सोनिया गांधी म्हणाल्या की, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सरकारचे सामाजिक कर्तव्य आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे आरोग्य याला महत्त्व द्यायला हवे.

नवी दिल्ली : देशातील सरकारने पर्यावरणाचे नियम मोडकळीस आणले असून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) २०२० चा मसुदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी केली. तथापि, राहुल गांधी यांनीही सोनिया गांधी यांचा लेख शेअर करीत टष्ट्वीट केले आहे की, निसर्गाचे संरक्षण केले तर निसर्गही संरक्षण करतो. सरकारने पर्यावरणासंबंधी नियम मोडणे बंद करायला हवे. हा मसुदा मागे घ्यायला हवा.सोनिया गांधी म्हणाल्या की, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे सरकारचे सामाजिक कर्तव्य आहे. एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, पर्यावरणाचे संरक्षण आणि लोकांचे आरोग्य याला महत्त्व द्यायला हवे.अनियंत्रित आर्थिक विकासाच्या कल्पनेमागे धावण्याने देशाला पर्यावरण आणि लोकांचे अधिकार या दोन्हींचाही त्याग करावा लागला आहे. विकासासाठी व्यापारी घडामोडींची आवश्यकता आहे; पण यालाही काही मर्यादा हव्यात.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी