शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

एकता, समेटासाठी संयमाची आवश्यकता : श्रीलंका

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.

कोलंबो : लोकांत सलोखा व एकतेची भावना निर्माण करण्यासाठी तमिळ समुदायाने आपणास पुरेसा वेळ द्यावा, असे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे.
लोकांत एकता, सलोख्याची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे आम्ही जाणतो; मात्र नवे सरकार नुकतेच सत्तेवर आले असल्याने सलोख्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरेसा वेळ गरजेचा आहे, असे सिरीसेना म्हणाले. कोलंबो येथील विदेशी गुंतवणूकदारांशी संवाद साधताना ते येथे शुक्रवारी बोलत होते. सर्व समुदायांना बंधुभावाने राहता यावे यासाठी पार्श्वभूमी तयार करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे, असे सिरीसेना म्हणाले. सिरीसेना यांना त्यांचे पूर्वपदस्थ महिंदा राजपाक्षेंविरुद्धच्या निवडणुकीत मुस्लिम व तमिळ नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे आठ जानेवारीच्या निवडणुकीत ते विजयी झाले. निवडून आल्यानंतर तमिळ समुदायासोबतचा तणाव कमी करण्यासाठी उचललेल्या पावलांची गणतीही त्यांनी केली. लष्कराने अधिगृहित केलेली जमीन मुक्त केली. यासारखी अनेक पावले उचलल्याचे ते म्हणाले. समेट, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठीच्या प्रक्रियेची गती संथ असल्याबद्दल तमिळ समुदायाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सिरीसेना यांनीही ही प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रांत परिषद ताब्यात असलेल्या टीएनएने यादवीदरम्यानच्या कथित हिंसाचाराबद्दल आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव अलीकडेच मंजूर केला होता. टीएनए हा तमिळींचा मुख्य पक्ष आहे. दुसरीकडे सिरीसेना यांनी देशांतर्गत चौकशीला भर दिल्याने राष्ट्रवादी तमिळ गटही नाराज आहेत.