शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:03 IST

पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या प्रथम महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा विषय उरकून काढला. यानंतर भारताने राइट टू रिप्लाय करत पाकिस्तानवर चांगलेच ताशेरे ओढत आरसा दाखवला. पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे यांची कारकीर्द, प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले जात आहे. (sneha dubey ifs profile first secretary unga reply kashmir and terrorist pakistan pm imran khan)

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उरकून काढण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तान मुद्दामहून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. वास्तविक पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, हे उघड आहे. पाकिस्तानमध्ये दहशवादी उघडपणे फिरत असतात, याउलट तेथील अल्पसंख्यक समुदायावर अत्याचार होत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती आणि फोलपणा जगासमोर येऊ नये, यासाठीच पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत असतो, या शब्दांत स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे. 

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबे या २०१२ बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना मॅड्रिड येथील भारतीय दूतावासात नियुक्ती करण्यात आली होती. आताच्या घडीला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या प्रथम सचिव आहेत. स्नेहा दुबे यांचे पदव्युत्तर शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे. तेथे त्यांनी एमए आणि एमफील पदवी संपादन केली. यापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी संपादन केली होती. याआधीचे स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले. स्नेहा दुबे यांच्या कुटुंबीयात कुणीही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाहीत. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकवर हल्लाबोल केला.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान