शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:03 IST

पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या प्रथम महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा विषय उरकून काढला. यानंतर भारताने राइट टू रिप्लाय करत पाकिस्तानवर चांगलेच ताशेरे ओढत आरसा दाखवला. पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे यांची कारकीर्द, प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले जात आहे. (sneha dubey ifs profile first secretary unga reply kashmir and terrorist pakistan pm imran khan)

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उरकून काढण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तान मुद्दामहून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. वास्तविक पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, हे उघड आहे. पाकिस्तानमध्ये दहशवादी उघडपणे फिरत असतात, याउलट तेथील अल्पसंख्यक समुदायावर अत्याचार होत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती आणि फोलपणा जगासमोर येऊ नये, यासाठीच पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत असतो, या शब्दांत स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे. 

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबे या २०१२ बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना मॅड्रिड येथील भारतीय दूतावासात नियुक्ती करण्यात आली होती. आताच्या घडीला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या प्रथम सचिव आहेत. स्नेहा दुबे यांचे पदव्युत्तर शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे. तेथे त्यांनी एमए आणि एमफील पदवी संपादन केली. यापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी संपादन केली होती. याआधीचे स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले. स्नेहा दुबे यांच्या कुटुंबीयात कुणीही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाहीत. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकवर हल्लाबोल केला.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान