शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
3
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
5
Virat Kohli: कोहली बनला लिमिटेड ओव्हर्सचा 'किंग', सचिन तेंडुलकरचा १८,४३६ धावांचा विक्रम मोडला!
6
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
7
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
8
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
9
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
10
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
11
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
12
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
13
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
14
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
15
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
16
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
17
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
18
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
19
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
20
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:03 IST

पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या प्रथम महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा विषय उरकून काढला. यानंतर भारताने राइट टू रिप्लाय करत पाकिस्तानवर चांगलेच ताशेरे ओढत आरसा दाखवला. पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे यांची कारकीर्द, प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले जात आहे. (sneha dubey ifs profile first secretary unga reply kashmir and terrorist pakistan pm imran khan)

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उरकून काढण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तान मुद्दामहून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. वास्तविक पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, हे उघड आहे. पाकिस्तानमध्ये दहशवादी उघडपणे फिरत असतात, याउलट तेथील अल्पसंख्यक समुदायावर अत्याचार होत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती आणि फोलपणा जगासमोर येऊ नये, यासाठीच पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत असतो, या शब्दांत स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे. 

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबे या २०१२ बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना मॅड्रिड येथील भारतीय दूतावासात नियुक्ती करण्यात आली होती. आताच्या घडीला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या प्रथम सचिव आहेत. स्नेहा दुबे यांचे पदव्युत्तर शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे. तेथे त्यांनी एमए आणि एमफील पदवी संपादन केली. यापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी संपादन केली होती. याआधीचे स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले. स्नेहा दुबे यांच्या कुटुंबीयात कुणीही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाहीत. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकवर हल्लाबोल केला.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान