शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी करून कसलाही गुन्हा केला नाही; राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:14 PM

डोटासरा म्हणाले, दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. (Savarkar did not commit any crime by demanding a hindu rashtra )

जयपूर - राजस्थानचे शिक्षण मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी सोमवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Savarkar did not commit any crime by demanding a hindu rashtra Says Rajasthan congress chief govind singh dotasra)

डोटासरा म्हणाले, दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. सावरकर देशासाठी तुरुंगातही गेले. सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी करून कोणताही गुन्हा केला नाही, उलट त्यांची ही मागणी न्याय्यच होती, सावरकरांच्या अनेक मागण्या योग्य होत्या. मात्र, त्यांच्या विचारधारेवर लोकांचा आक्षेप होता, असेही डोटासरा म्हणाले. ते ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. 

कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी विरोधकांची डिनर डिप्लोमसी, गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्वावर पुन्हा उपस्थित केले प्रश्नचिन्ह

डोटासरा म्हणाले, सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. ते हिंदू राष्ट्राबद्दल बोलत होते, जे चुकीचे नव्हते, कारण त्यावेळी आपला देश स्वतंत्र नव्हता आणि आपले संविधान बनलेले नव्हते. मात्र, जेव्हा आपले संविधान बनवले गेले, तेव्हा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सर्व धर्म स्वीकारले गेले. यानंतर, भाजप आणि आरएसएसने त्यांची विचारधारा  भावांमध्ये वैर निर्माण करण्यासाठी वापरली आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत.

काँग्रेस नेत्याच्या तोंडून सत्य बाहेर आलंच -डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी, माजी मंत्री यूनुस खान आणि आमदार अशोक लाहोटी यांनी म्हटले आहे, की अखेर काँग्रेस नेत्यांच्या तोंडी सत्य आलंच. ते म्हणाले, सावरकर आमचे मार्गदर्शक होते, आहेत आणि सदैव राहतील.

"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRajasthanराजस्थान