शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यावर निर्बंध

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश
पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासाठी अथवा स्वयंपाका करीत वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली. याबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी सुरेश जाधव यांनी मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ३३ नुसार हे निर्बंध घातले आहे.
पालखी सोहळ्या निमित्त येणारे वारकरी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी नदीत स्नान करतात, कपडे धुतात यामुळे नदीचे पाणी दूषीत होते. यामुळे श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीचे पाणी कुबेर गंगा ते थेट थोरले पूलापर्यंत कोणत्याही ठिकाणी दोन्ही तीरावर पिण्यासाठी किंवा स्वयंपाकाकरीत उपयोगात आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. येणा-या भाविकांनी गावात असलेल्या ज्या विहीरीचे शुध्द केलेल पाणी भांडी घासणे व इतर कामासाठी वापरावे. गावामध्ये असलेल्या नळाचे च पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकाकरीता वापरावे. तसेच नदीच्या पात्रात कोणतेही घाणेरडे कपडे धुवू नयेत व नदीचे पाणी दूषीत होईल असे कृत्य करु नये. प्रशासनाच्या वतीने कपडे धुण्यासाठी नदीच्या काठावर काही जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत, याच ठिकाणी कपडे धूवावेत. याशिवाय स्नानाच्या जागा पुरुष व स्त्रियांसाठी वेगवेगळ्या राखून ठेवलेल्या आहेत, त्याच जागेत संबंधितांनी स्थान करावे, असे आदेश जाधव यांनी दिले आहेत. हे आदेश ११ जुलै पर्यंत सर्वांसाठी बंधनकारक आहेत.