शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

अदानी ग्रुपला मोठा झटका; सौर प्रकल्पाच्या 2600 एकर जमिनीचे अधिग्रहण रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:24 IST

तत्कालीन राजस्थान सरकारने 2018मध्ये फतेहगड तहसीलच्या निराना गावात अदानी ग्रुपला ही जमीन दिली होती. येथील 6500 बिघा जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता.

जोधपूर : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोलार प्रकल्प उभारण्यासाठी राजस्थान सरकारने अदानी ग्रुपला 2600 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र, राजस्थान उच्चन्यायालयाने ही जमीन अदानी ग्रुपला देण्यास आक्षेप नोंदवत सद्यस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा अदानी ग्रुपला मोठा झटका मानला जात आहे. 

तत्कालीन राजस्थान सरकारने 2018मध्ये फतेहगड तहसीलच्या निराना गावात अदानी ग्रुपला ही जमीन दिली होती. येथील 6500 बिघा जमिनीवर सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, ही जमीन पक्ष्यांच्या विहारासाठी आरक्षित होती. न्यायालयाने याच कारणास्तव या जमिनीचे अधिग्रहण बेकायदेशीर मानले आहे. उच्चन्यायालयाचे न्यायाधीश संगीत राज लोढ़ा आणि रामेश्वर व्यास यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 

अदानी ग्रुपला ही जागा देण्य़ाविरोधात बरकत खान आणि अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी होती. अधिवक्ते मोतीसिंह राजपुरोहित यांनी याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडली. 

राजस्थानच्या सीमावर्ती जोधपूरच्या जिल्ह्यामध्ये सोलार हब बनत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. सौरउर्जा प्रकल्पांमुळे या भागला वेगळीच ओळख मिळाली आहे. येथे सध्या 50 मेगावॅटचा प्रकल्प सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या...

मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव

सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना

Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRajasthanराजस्थान