शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

रेल्वे अर्थसंकल्प .....जोड

By admin | Updated: February 22, 2016 19:28 IST

नवीन गाड्या सुरु करा

नवीन गाड्या सुरु करा
अनेक वर्षा पूर्वी बंद केलेली सायंकाळची भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा सुरु करण्याची मागणी आहे. या पॅसेंजर मुळे नोकरी व कामासाठी जिल्‘ाच्या ठिकाणी आलेल्यांना प्रवाशी नागरीकांना फायदा होईल. यामुळे रात्री उशीरा धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांची गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे. शिवाय सद्याच्या मुंबई पॅसेंजरचे डबे वाढविणे.
मुंबई लोकलच्या धर्तीवर (मेमो) अमरावती - नाशिक दरम्यान शटल सेवा सुरु करावी. दिवस भरातून तीच्या दोन-तीन फेर्‍या असाव्यात.
भुसावळ -नाशिक -ईगतपुरी दरम्यान इंटरसीटी व बंद करण्यात आलेली दादर -मुंबई एक्सप्रेस नियमित सुरु करने.
जिल्हाभरातून शहरात रोज नोकरीच्या कामासाठी स्वतंत्र पॅसेंजर गाड्या सुरु करने.

पुणेसाठी एक्सप्रेस
जळगाव, भुसावळहून पुने जाण्यासाठी पॅसेंजर गाडी नसल्याने प्रवाशांना मनमाडमध्ये टप्पा घेऊन पुढे जावे लागत असल्याने पुण्यासाठी स्वतंत्र पॅसेंजर सुरु करने. अथवा मनपाड -पुणे पॅसेंजर भुसावळ पर्यंत चालविणे.
अनेक वर्षा पासून १६ डबे घेऊन धावणार्‍या महाराष्ट्र एक्सप्रेस गाडीला इतर गाड्यांप्रमाणे डबे वाढवून २०-२२ डब्यांची करणे.
महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर जळगावला रात्री ९ वाजता पोहचेल अशी अकोला ते पुने दरम्यान एक्सप्रेस गाडी नियमित सुरु करणे.
अशा मागण्यांसाठी प्रवासी संघटना, रेल्वेच्या ग्राहक उपभोक्त समितीचे सदस्य व प्रवाशांकडून शासन व लोकप्रतिनिधींमार्फत प्रयत्न सुरु आहे मात्र पदरात काय पडते हे २५ रोजीच समजणार आहे.